केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर […]
“किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत शेतकरी मेळावा… स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड कडून […]
शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे… दोन दिवसीय नैसर्गिक शेती या विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात नैसर्गिक शेती म्हणजे काय? शेतावर तयार […]
खरीप हंगामात जाणवणारा बियाण्यांचा तुटवटा आणि बाजारात मिळणाऱ्या महाग बियाण्यांची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ऊन्हाळी सोयाबीन या पिकाला प्राधान्य दिले. ऊन्हाळी सोयाबीन पिकामध्ये विविध किड […]